फक्त काही दिवस दुधात उकळून प्या आयुष्यभर हाडांचा कमजोरपणा, निद्रानाश, थकवा, सांधेदुखी होणारच नाही…

फक्त काही  दिवस दुधात उकळून प्या आयुष्यभर हाडांचा कमजोरपणा, निद्रानाश, थकवा, सांधेदुखी होणारच नाही…



मित्रांनो, काही दिवस तुम्ही हे जरूर प्या, त्या मुळे हातापायातील वेदना, हांडांच्या वेदना, गुडघेदुखी, हाडांचा कमकुवतपणा दूर होईलच . तसेच रक्ताची कमतरता दूर होईल व त्याचबरोबर तुमच्या शरीरातील कॅल्शियमचा स्तर वेगाने वाढू लागेल. खूपच सोपा व परिणामकारक उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे, जो तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ देणार तर नाही. उलट कॅल्शियमची पूर्तता करेल.

सांधे दुखी , गुडघेदुखी, कंबरदुखी, मांसपेशींमधील वेदना या सगळ्याना एकमेव  कारण म्हणजे  आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता. आणि हो  हे कोणत्याही वयात होऊ शकते. असे जरूरी नाही की म्हातारपणीच  हे होते, हल्ली कमी वयात पण  या तक्रारी बघायला मिळतात. रक्ताची कमतरता असूदे, किंवा डोळ्यांचा त्रास असुदे ते दूर करेल हे ताकद देणारे पेय. हा उपाय करण्यासाठी मी सगळ्यात प्रथम  इथे ४ बदाम घेतले आहेत.


बदाम आपल्या हृदयाच्या स्वथा साठी, तलाखबुद्धीसाठी व शरीराच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहेत. हे एक प्रकारे मल्टी-विटामीन प्रमाणे काम करते  बदाम. डोळ्यांची दृष्टी उत्तम करतो, सुधारतो तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. आपली  पचन शक्ती  सुधारते तसेच आपल्याला तंदुरुस्त ठेवतो तो बदाम. तुम्हाला रोज ४ ते ५ बदाम घेऊन पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. जेव्हा आपण भिजलेले बदाम खातो, तेव्हा त्यातील पोषक तत्वे वाढतात.


तास भरात  बदाम पाण्यात उत्तम प्रकारे भिजून जातो. बदामात विटामीन ई असते, प्रोटीन असते जे आपल्याला तरुण ठेवते. ६०  ७० च्या वयात २५ ३० चे दिसाल जर पाण्यात भिजवलेले बदामाचे सेवन केले तर..  पूर्वीच्या काळी लोक आजारी का पडत नसत कारण त्यांची सवय होती की रोज सकाळी पाण्यात भिजवलेले ४ तो ५ बदाम ते नेहमी खात असत. 


सकाळी साल काढून खात असत. सालामध्ये ट्यानीन नावाचे तत्व असते, जे बदामाला योग्य रीतीने पचन होऊ देत नाही. म्हणून साल काढून बदाम खा. पचन चांगले होईल. आपली स्मरणशक्ती वाढवितो. आपली बुद्धी जर तीक्ष्ण असेल, तर आपण आपल्या जीवनात नक्कीच प्रगति करू शकतो. बदाम हे सुपरफूड मध्ये समाविष्ट आहेत. रोज बदामाचे सेवन केले तर खूप आजाराना  पासून आपण दूर राहू.


शरीरातील  विषारी तत्वे बदामा मुळे निघून जातात . मधुमेही लोकांसाठी तर फारच उत्तम आहे. तुमची त्वचा चांगली होते. केसांसाठी पण बदाम उपयोगी आहेत. 



दुसरी वस्तु आहे तीळ. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. बदाम व तीळ अशा या दोन वस्तु आहेत जे तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढवितात. तीळ हलके भाजून घ्या. तीळ रोज १ चमचा खाल्ले तर १०० मिलिग्राम कॅल्शियम तुमच्या शरीरास मिळते.


तीळामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, मैग्ंनेशियम, फायबर असते. आपल्या हाडांसाठी, दातांसाठी, त्वचेसाठी तीळ सेवन करणे फायदेशीर आहे. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करते तीळ. आपली कमजोरी तीळ कमी करतात. तीळाची पाऊडर करून ठेवा व  गरम  दुधात घालून  दरोरोज पीत जा .


बदाम तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी घेऊन गरम दूध त्याच्याबरोबर घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 


Comments

Popular posts from this blog

डिजिटल कॅमेरा विषयी असलेल्या पुनरावलोकनांवर विश्वास ठेवणे

एअर प्युरिफायर्स खरेदी करण्यापूर्वी काही मार्गदर्शक तत्वे :-

ऑनलाइन आणि प्रत्यक्ष डेटिंग विषयी सुरक्षा टिपा